BCCI : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियातील दोन खेळाडूंना लॉटरी, बीसीसीआयला जाग आली, त्यांची सॅलरी वाढवणार, किती कोटीने?
टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील दोन खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. त्यांची सॅलरी वाढवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनाचा त्यांना फायदा झाला आहे. या खेळाडूंची बीसीसीआयने दखल घेतली आहे. चांगलं प्रदर्शन करुनही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची सॅलरी कमी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल सतत चांगलं प्रदर्शन करत होते. बुमराह आणि अक्षरची सॅलरी…