
टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. भारताने यासह कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. भारताने यासह कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : Bcci)