
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी शासनाकडून हालचालींना वेग; पुणे विभागीय आयुक्तांना आदेश; मंत्रालयात आज महत्त्वपूर्ण बैठकांच सत्र
Satara Gazetteer : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू…
Satara Gazetteer : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला (Hyderabad Gazetteer), तत्काळ मान्यता देण्यात आली. त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता सातारा गॅझेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. तर शाशन दरबारी आता हैदराबाद गॅझेट…
Cabinet Meeting Decision मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा महत्वाचा निर्णय (Cabinet Meeting) घेण्यात आलाय. परिणामी त्याचा लाभ राज्यातील 1,789 उपसा सिंचन योजनांसाठी होणार असून या सवलत…
Lalbaugcha Raja Darshan: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा प्रचंड टीकेचे धनी ठरले होते. लालबागचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या सामान्य भाविकांना एक न्याय आणि श्रीमंत, व्हीआयपी, सेलिब्रिटींना वेगळी विशेष वागणूक दिली जाते, असा आरोप झाला होता. त्यामुळे लालबागचा राजा मंडळ (Lalbaugcha Raja 2025) आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली होती. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा मंडळ हे आक्रमक…
Mumbai Metro मुंबई : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील बहुप्रतिक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या पहिल्या टप्प्यातील मार्ग मोकळा झाला आहे. तर आज, 10 सप्टेंबरपासून या मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल…
Mumbai Accident News : अटल सेतूवरुन (Atal Setu) शिवडीला जात असताना एका कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सचिन हनुमंत खाडे (Sachin Hanumant Khade) वय 36 असं मृत्यू झालेल्या युवकाचां नाव आहे. काल रात्री डंपरला कारने जोराची धडक दिल्यानं हा मोठा अपघात झाला. यामध्ये कार चालक…
मुंबई : राज्यातील शेतीमधील (Farmer) वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ असे नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सह्याद्री…