
उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.