पाकिस्तानच्या सीरिजचा भारतात धुमाकूळ, पाहण्यासाठी प्रचंड क्रेझ, शेवटचा भाग फ्रीमध्ये पाहता येणार
Meri Zindagi Hai Tu : पाकिस्तानी लोकप्रिय ड्रामा Meri Zindagi Hai Tu आता आपल्या अंतिम…
Meri Zindagi Hai Tu : पाकिस्तानी लोकप्रिय ड्रामा Meri Zindagi Hai Tu आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून एपिसोड 31 विषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः भारतातील चाहत्यांना या भागाची रिलीज डेट, वेळ आणि तो कुठे पाहता येईल याबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. रमजान महिन्यामुळे शोच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात आल्याने अनेक…
काही वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये जवळच्या व्यक्तीला लग्नात किंवा एखाद्या शूभ कार्याच्या वेळी सोने हे भेट म्हणून दिले जात असे. पण आजकाल वाढलेले सोन्याचे भाव पाहून क्वचितचजण सोने भेट म्हणून देत असतील. गेल्या वर्षीपासून सोन्याचे भाव हे सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे सोने खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागत आहे. जर तुम्ही सोने…
मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यूला टाळणे अशक्य आहे, मात्र तरीही लोक त्याबद्दल बोलणे आणि विचार करणे टाळतात. अनेकांना नैसर्गिक मृत्यू येतो, तर काहीजण आजारपणामुळे मरण पावतात. लोकांना मृत्यूवर बोलणं आवडत नसलं तरी ICU मध्ये काम करणारे लोक हे दररोज आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू पाहत असतात. अमेरिकेच्या फ्लोरिडातील 29 वर्षीय नर्स कर्स्टी रॉबर्ट्स यांनी लोकांची मृत्यू…
अमेरिकेनं या वर्षाच्या सुरुवातीलाच व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. व्हेनेझुएलावर हल्ला करुण अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. व्हेनेझुएलाकडे रशिया आणि चीनने पाठवलेली एअर डिफेंस सिस्टम होती. मात्र अमेरिकन सैन्यांनी या एअर डिफेंस सिस्टमला हुलकावणी देत व्हेनेझुएलावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अमेरिकेकडून अत्याधुनिक सोनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. या शस्त्रांच्या मदतीने अमेरिकेनं अवघ्या…
जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण समोर आले असून या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. या संदर्भातील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून यासाठी दोन दिवस निश्चित…
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळाला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने एक निवेदन जारी केले आहे. प्रशासनाने ही घटना गंभीर असल्याचे म्हणत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनुशासनहीनतेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दोन गटांमध्ये हाणामारी या घटनेबाबत…