नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाह याच्या कॅबिनमध्ये नेमकं काय काय सापडलं?
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात आणखी दोन…
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI समोर महत्त्वाची माहिती दिल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हे पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू…
FIFA WC 2026 स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये चिप! स्पर्धेपूर्वी करणार चार्ज, रेफरीला होणार थेट मदतImage Credit source: fifa world cup twitter फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा महाकुंभ 12 जूनपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून 48 संघ मैदानात उतरणार आहे. 20 जुलैला या स्पर्धेचा विजेता कोण ते कळेल. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होणार आहे…..
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने त्या दिवशी लाइव्ह टीव्हीवर बोलताना F शब्द वापरला होता. त्याने इंग्रजीत शिवी घातली होती. 20 मे रोजी राजस्थान रॉयल्सकडून लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाल्यानंतरची ही घटना आहे. ऋषभ पंत लखनऊ टीमचा कॅप्टन असल्याने माइक त्याच्या हातात होता. ऋषभ पंतने त्यावेळी जे शब्द वापरले, त्यासाठी त्याला प्रचंड ट्रोल केलं जातय….
IFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार? क्लेमेंट यांनी वर्तवलं भाकीत! यापूर्वी तीनदा असंच घडलंImage Credit source: fifa world cup twitter फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. मात्र अंतिम फेरीत कोण पोहोचणार? आणि कोणते संघ भिडणार? याच भाकीत स्पर्धा सुरू होण्यापू्र्वीच वर्तवण्यात…
अभिनेता वैभव मांगले याने त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. वैभव मांगलेने बॉलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप केले, त्याने एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकाराला नक्की काय समजतात आणि काय बोलतात यावर थेट भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मराठी कलाकारांना कशाप्रकारे वागणूक देतात, यावर ते थेटपणे बोलला. हेच नाही तर सिनेसृष्टीत कलाकार मराठी कलाकारांना थेट घाटी…
लग्नानंतर परपुरुष किंवा परस्त्री एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आली, तर संसाराची राख व्हायला वेळ लागत नाही. विवाहबाह्य संबंध चुकीचेच आहेत. पण लग्नानंतर आयुष्यात आलेल्या तो किंवा ती यांच्याबद्दल ओढ प्रचंड वाढली, तर माणसं कुठलही पाऊल उचलताना मागचा-पुढचा विचार करत नाहीत. सोबत राहण्यासाठी म्हणून टोकाची पावलं उचलल्याची अनेक उदहारणं आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये असचं एक हैराण करणारं…