‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर…
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक…
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतासही जगातील इतरही काही देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर हल्ला केल्यामुळे मोठे युद्ध पेटले. इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जग महागाईत होरपळले. मेक अमेरिका ग्रेट अगेन या धोरणाअंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान,…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदू संमेलनातील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नांगरे पाटील चर्चेत आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, सरकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी…
Jio, Vodafone Idea आणि Airtel जवळ प्रीपेड युजर्ससाठी २०० रुपयांचा भारी रिचार्ज प्लान आहे. परंतु कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लान सर्वात भारी आहे, हे जाणून घ्या. चुकीचा रिचार्ज प्लान निवडून पैसे वाया घालवण्याऐवजी माहिती जाणून घ्या. 200 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे जाणून घ्या. Jio 198 प्लान इंटरनेटसाठी बेस्ट रिलायन्स जिओचा 198 रुपयांचा रिजार्च प्लानममध्ये (Recharge Plan)…
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्राच्याही वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, यामुळे ईशान्य भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील नागरिकांना अद्याप उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यातील अनेक भागांत…
पुढे गिरिजा म्हणाली, “मी दोन-तीन वेळा असंही सुचवले की, ‘तुम्ही एक काम करा ती निळी साडी घेऊन जा, तिला ठेवा आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट ठेवा. कारण स्पष्टपणे साडी प्रसिद्ध आहे, मी नाही. मी हवी असेल तर दुसरी साडी आणू शकते.’” Source link