लाखोंचा खर्च, पण पदरात माती…; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती?
आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या…
आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे भीषण परिणाम महाराष्ट्रातील शेती आणि पूरक व्यवसायांवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गातील अडथळे आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे टरबूज, कांदा आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजक मोठ्या आर्थिक…
चिरैया सीरिजमधील दृश्यImage Credit source: Instagram ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या विविध चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक चौकटीबाहेरचे विषय हाताळले जातात. ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा ज्याकडे एक गंभीर मुद्दा म्हणून पाहिला जात नाही, अशाच एका विषयावर जिओ हॉटस्टारवर ‘चिरैया’ नावाची सीरिज स्ट्रीम होत आहे. सीरिज सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकजण त्याला पसंती…
अशोक खरात याच्याबद्दल बोलताना ममता कुलकर्णी हिने स्वतः बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ममताने असा दावा केलेला की, तपश्चर्येसाठी तिने आपली हाडेदेखील वितळवून घेतली होती. एवंढच नाही तर, ममता हिने त्या महिलांना देखील वाईट सांगितलं, ज्या भोंदूबाबाच्या भक्तीच्या जाळ्यात अडकल्या. Source link
वडोदऱ्यातील आणंद इथल्या 27 वर्षीय ध्वित मेहता या तरुणाने आयआयएम बंगळुरू या संस्थेच्या अत्यंत प्रतिष्ठित ‘वॉल ऑफ फेम’मध्ये स्थान मिळवलं आहे. भारतातील कोटिंग लॅबपासून ते युरोपमधील कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकिर्दीपर्यंत त्याने उल्लेखनीय प्रवास केला आहे. याआधी आदित्य शाह (पीजीपी 2022-24) यांनी आयआयएम बंगळुरू इथं शैक्षणिक कामगिरीसाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर अशी सुवर्ण कामगिरी करणारा ध्वित हा…
राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. अलीकडे एकाच पक्षातील म्हणजेच ठाकरे गटात दोन वेगवेगळे विचार मांडले जात आहे. राहुरी, बारामतीतील पोटनिवडणुकीविषयी विरोधाभासामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाच्या मते पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिबा अशी मागणी केली आहे तर दुसरऱ्या गटाने…
बिग बॉसच्या घरात सध्या तन्वी कोलते, दिपाली सय्यद, राकेश बापट, राखी सावंत, सागर कारंडे, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि रेवा कौरासे हे स्पर्धक राहिले आहेत. यापैकी एकाला आज घराबाहेर पडावं लागणार आहे. या स्पर्धकाच्या नावाची घोषणा रितेश देशमुख ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये करणार आहे. Source link