प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या 3 गोष्टी असायलाच पाहिजेत, कधीही येऊ शकतात कामी
आजच्या धावपळीच्या जीवनात महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रवास आणि रात्रीच्या शिफ्टसारख्या अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळताना…
आजच्या धावपळीच्या जीवनात महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रवास आणि रात्रीच्या शिफ्टसारख्या अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळताना दिसतात. मात्र या सगळ्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा बनला आहे. बदलत्या काळात महिलांनी सतर्क आणि सजग राहणे गरजेचे झाले असून, अनेक महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या वस्तू कायम पर्समध्ये ठेवतात. कारण महिलांची पर्स ही केवळ फॅशन किंवा दैनंदिन वापराची…
चेन्नई सुपर किंग्सकडून शतकाची सुरूवात झाली. संजू सॅमनने पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर प्रत्येक संघाने एक शतक ठोकलं आहे. संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ससाठी दोन शतकं ठोकली. त्यामुळे आतापर्यंत 12 शतकांची नोंद झाली आहे. (Photo: IPL/BCCI) मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डिकॉक, रयान रिकल्टन आणि तिलक वर्माने शतक ठोकलं. तर गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन, सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा,…
इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून विमान प्रवासही महागला आहे. अशातच आता हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 16 विमानतळांवरून प्रवास करणार्या 75…
मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआयच्या अहवालाचा आधार घेत भोजशाळेला मंदिर संकुल म्हणून मान्यता दिली. त्यामुळे जवळपास आठशे वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादाला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयानंतर हिंदू संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून परिसरात कडक…
नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्ता परिवर्तन झालं आहे. सत्ता परिवर्तनानंतर बालेन शाहा हे नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. बालेन शाहा हे नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. परंतु यातील अनेक निर्णय भारताविरोधात असल्याचं पहायला मिळत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाहा यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तुंवर शुल्क…
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरून राज्यातील आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार विनायक राऊत आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला असा मोर्चा काढण्यात आला. मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांकडून यापूर्वीच शेतकरी…