IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… Video
IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… VideoImage…
IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… VideoImage Credit source: PTI Virat Kohli RCB Dressing Room Video: आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चॅम्पियनसारखी कामगिरी केली. गतविजेत्या आरसीबीने यंदाही जेतेपद कायम राखलं. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आरसीबीने सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ…
रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील जागावाटपानुसार रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाची निवडणूक प्रशासनाकडून नोंदही घेण्यात आली आहे.महायुतीने रायगड विधान परिषद मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार निश्चित केला असला तरी जुईली…
गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता संतोष देशमुख यांनी राज्यात खळबळ उडून देणारा गंभीर आरोप केला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी…
जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल….
अमेरिका-इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला आहे. मार्चपर्यंत देशभरात ६.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन्स देण्यात आली आहेत. मात्र, असे असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर कमी झालेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अनेक ग्राहकांनी त्यांचे जुने कनेक्शन बंद न करताच नवीन पीएनजी कनेक्शन…
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी…