मोठी खळबळ! केंद्रीय मत्र्यांच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, लग्नाचं अमिष दाखवून नको ते केलं
केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपाने एकच खळबळ उडाली. ज्याने…
केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपाने एकच खळबळ उडाली. ज्याने राजकीय आणि पोलीस यंत्रणा दोन्ही प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका 17 वर्षीय मुलीने गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी भागीरथ याच्यावर 17 वर्षीय मुलीने लैगिंग अत्याचार…
सॅमसंगने भारतात त्यांची नवीन AI-पॉवर्ड Mini LED TV सिरीज सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही नवीन रेंज अधिक तेजस्वी व्हिज्युअल्स, उत्तम कलर आणि स्मार्ट एआय फिचर्स प्रदान करते. या सिरीजची किंमत 42 हजार 990 पासून सुरू होते आणि यामध्ये 43 इंच ते 100 इंच पर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे. यावेळी सॅमसंगने प्रीमियम डिझाइन आणि…
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 10th May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ,…
IPL 2026 : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ, प्लेऑफची चुरस वाढलीImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत 52 सामन्यांचा खेळ संपला आहे. 52व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी धुव्वा उडवला आणि टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. पण अजूनही कोणताच संघ प्लेऑफमधील जागा पक्की करू शकलेला नाही. तसेच दहाही संघाना टॉप 4 मध्ये…
आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन जोडी यशस्वी सलामी जोडी ठरली आहे. आतापर्यंत या जोडीने गुजरात टायटन्स संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तसंच घडलं. (PHOTO CREDIT- PTI) Source link
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिलीप कुमार यांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. दिल्लीतील गार्डची नोकरी सुटल्यानंतर खचून न जाता त्यांनी मसाला उद्योगात पाऊल ठेवले. केवळ काही वर्षांतच त्यांच्या कंपनीने 50 लाखांच्या टर्नओवरचा टप्पा ओलांडला आहे. त्यांची ही कहाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी उद्योजकतेचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून…