द्राक्ष पाण्याने धुत आहात? सावधान, ही खूप मोठी चूक टाळा, ही आहे योग्य पद्धत…
उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच…
उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी स्वस्तात द्राक्ष मिळतात शिवाय चांगली ताजी. Source link
जर सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची बातमी असेल तर आजच्या काळात जूही चावलाचे नाव घेतले जाते. ती सध्या सर्वात श्रीमंत हीरोइन आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक अभिनेत्री अशी होती जिने भरपूर संपत्ती, प्रसिद्धी आणि नाव कमावले होते. एकेकाळी भारतीय सिनेमावर तिचे नाव गाजत होते. ती फक्त पडद्यावरची राणी नव्हती, तर राजकारणातही ‘अम्मा’ म्हणून ओळखली जात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय इस्रायलच्या महत्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. मोदी तिथे दाखल होण्याआधी इस्रायली संसदेला तिरंग्याची लायटिंग करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. याआधी 2017 साली त्यांनी ऐतिहासिक इस्रायल दौरा केला होता. पश्चिम आशियाचं राजकारण एका महत्वपूर्ण वळणावर आहे. इराण-अमेरिका युद्धाचे ढग आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात आता प्रत्येक स्पर्धकांचा खेळ रंगात येत आहे. प्रत्येक जण स्वतःला सेफ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आङे. अशात बिग बॉसच्या घरात गणिताचा तास सुरु असताना राडा झाला. गणिताच्या तासात विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही तर, राडाच केला… ‘बिग बॉस’ने सोशल मीडियावर नव्या एपिसोडचा प्रोमो तयार केला आहे. ज्यामध्ये विशाल…
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खाजगी सावकारांच्या कर्जापोटी शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. गृह विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये ही घटना घडली असून, सावकारांवर कधी कारवाई करणार, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार १९ शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्या आहेत. यावर संबंधित मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की,…
केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, केरळ राज्याचं नाव बदलण्यात आलं आहे, केरळचं नाव बदलून ते आता ऑफिशियली केरळम करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून होता, त्यानंतर अखेर आता या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केरळमध्ये पुढील काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने…