या 5 स्वस्त रिचार्ज प्लॅन,मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन, जाणून घ्या
तुम्हाला जर JioHotstar वर चित्रपट, खेळ आणि शो पाहणे आवडत असेल पण वेगळे सबस्क्रिप्शनसाठी रिचार्ज…
तुम्हाला जर JioHotstar वर चित्रपट, खेळ आणि शो पाहणे आवडत असेल पण वेगळे सबस्क्रिप्शनसाठी रिचार्ज करायचा नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2026 मध्ये, Jio, Airtel आणि VI ने अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत ज्यात मोफत JioHotstar चा समावेश आहे. हे प्लॅन केवळ परवडणारे नाहीत तर डेटा, कॉलिंग आणि इतर OTT फायदे…
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व आहे. पण दिवसेंदिवस वाढत चाललेले सोन्याची दर पाहून सर्वसामान्य माणसांचे सोने आणि चांदी खरेदी करण्याच केवळ स्वप्नच राहिले आहे. चला जाणून घेऊया आजचा भाव किती… Source link
नारळपाणी हे उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक मानले जाते, तर काहीजण उसाचा रस पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आरोग्याच्या स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा उसाच्या रसापासून दूर राहणे चांगले. मात्र आपल्या भारतातील बहुतांश लोकं ही उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी उसाचा रस पितात. तज्ञांच्या मते उसाचा रस आणि नारळ पाणी उन्हाळ्यात पिणे चांगले आहे…
डोंबिवली शहरातील आयरेगाव परिसरातील टावरी पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. दररोजच्या पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.पाणी विकत घेण्यासाठी तब्बल २०० रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.डोंबिवली स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात आली परंतू स्मार्ट सिटी तर काही झाली नाही,परंत मूलभूत गरजांकडे आता दुर्लक्ष होत…
आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्वचा दिवसभर सूर्य, धूळ, घाम आणि प्रदूषणाचा सामना करते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांची त्वचा लवकर निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसते. दिवसभर आपण कितीही त्वचेची काळजी घेतली तरी रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. कारण आपण शांत स्वस्थ होतो तेव्हा त्वचेवर नवीन पेशी तयार होतात. तसेच रात्री झोपण्याआधी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहरा निरोगी…
आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा…