लाँच झाला १५ हजाराचा स्मार्टफोन, कमी किंमतीत जबराट फिचर्स
जर तुम्ही १५ हजार बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छीत असाल तर असा लोकांसाठी Lava ने…
जर तुम्ही १५ हजार बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छीत असाल तर असा लोकांसाठी Lava ने एक नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Bold 2 5G ची खास बाब म्हणजे या फोनला मीडिया टेक डायमेंसिटी प्रोसेसर सह बाजारात आणण्यात आले असून त्याचा एंटूटू स्कोअर ५ लाखाहून जास्त आहे. एवढेच नव्हे तर या फोनमध्ये ६ जीबी…
इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने आता LPG ची अतिरिक्त खेप अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया यांसारख्या नवीन देशांकडून मागवत असल्याची माहिती…
भारतात जेव्हा कधी गॅस सिलिंडरची कमतरता किंवा पुरवठ्यात विलंब झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा एक सवाल वारंवार उपस्थित होतो. तो म्हणजे जर भारत कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेल महिनोंमहिने साठवू शकतो, तर मग गॅसच्या बाबतीत हे का शक्य होऊ शकत नाही? भारत आता जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडणं…
ईपीएफओ व्याजImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क EPFO Interest Rate: ईपीएफने पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. आता हे व्याज कधी जमा करण्यात येणार याविषयीची कोणतीही अपडेट सरकारने अथवा केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज(CBT) ने व्याजदर जाहीर केले आहे. आता पुढील…
Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चाImage Credit source: PTI Bangladesh vs Pakistan Abrar Ahmed: पाकिस्तानचा मिस्ट्री फिरकीपटू याला काव्या मारन यांच्या फ्रेंचायझीने द हंड्रेड लीग स्पर्धेत चांगला भाव दिला. त्यामुळे 2009 नंतर भारतीय फ्रेंचायझीने विकत घेतलेला पहिला खेळाडू ठरला. असं असताना त्याला आनंदाच्या बातमीनंतर दुसऱ्या दिवशीच धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या…
नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर चालतं. लग्नात दोघंही एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. एकमेकांच्या विश्वासाला तडा न देण्याचं वचन देतात. आणि एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे एकमेकांना साथ देण्याचं वचनही देतात. पण लग्नानंतरचं आयुष्य साधसोपं राहतं असंच नाही. कधी कधी दोघांपैकी एकजण भ्रमात जातो. आणि त्यातून वादाला सुरुवात होते. रोजच्या कटीकटीने आयुष्य नको नको होऊन जातं. आणि…