Ketan Agarwal Case: तुझ्याकडून होत नाहीये…सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, लोहगडावरील धक्कादायक गूढ समोर!
लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन व्यवसायिक केतन अग्रवालला ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याचा खून करण्यात…
लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन व्यवसायिक केतन अग्रवालला ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याचा खून करण्यात आला. आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करताच दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोघे आता एकमेकांवर खूनाचा आरोप लादत आहेत. पोलिसांसमोर दोघांनी असे अनेक राज…
सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे….
Jay Mundada : भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. ते मैदानावर उतरले की धावांचा चक्क पाऊस पडतो. परंतु एका गोलंदाजापुढे भारताची संपूर्ण टीमच कोलमडली. नुकतेच भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची t20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली गेली. या मालिकेत आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंदडा याने कमालच केली. त्याच्या गोलंदाजीपुढे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी हात टेकले. दरम्यान…
केरळ, श्रीलंका, मुन्नार, थायलँड, दक्षिण भारतातील एखादं ठिकाण.. असे अंदाज नेटकऱ्यांनी या फोटोंवरून वर्तवले आहेत. विविध ठिकाणी राहणाऱ्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या सात जणी एकत्र सहलीला जातात आणि त्या सहलीदरम्यान ज्या रंजक, भावूक आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडतात, त्यावर आधारित या चित्रपटांची कथा होती. Source link
वास्तूनुसार, संध्याकाळी मीठ, दूध किंवा दही यांसारखे पदार्थ देणे टाळावे. असंही मानलं जातं की, याचा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. टीप: येथे दिलेली माहिती केवळ वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अहवालांवर आधारित आहे. टीव्ही९ गुजराती कोणत्याही प्रकारच्या माहितीचे समर्थन करत नाही. Source link
महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी पक्ष सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्यांची मालिका सुरू केली आहे. यवतमाळ, परभणी आणि धाराशिवनंतर आज त्यांनी शिर्डी…