आचार्य चाणक्य म्हणतात, अति चांगुलपणा घातक असतो, जाणून घ्या यामागचं मोठं कारण
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या युगात वावरण्यासाठी फार…
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या युगात वावरण्यासाठी फार गरजेच्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यक्तीचा चांगुलपणा… आचार्य चाणक्य म्हणतात, कोणी अती चांगलं असू नये. कारण याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चाणक्य म्हणतात, समाजात एक चांगला माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अतिरेकी चांगुलपणा म्हणजेच प्रामाणिकपणा कधीही…
FIFA World Cup 2026 स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड, गोल नाही तर रेड कार्डमुळे रंगली चर्चाImage Credit source: Getty Images फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरूवात यजमान मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका सामन्याने झाली. हा सामना पाहण्यासाठी मेक्सिको सिटीच्या प्रसिद्ध अझ्केटा स्टेडियममध्ये 85 हाजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत मेक्सिकोनो दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली. तसेच…
जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये दारूचे सेवन केले जाते. दारू बनवण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. मात्र काही देशांमध्ये दारू तयार करण्यासाठी चक्क सापांचा वापर केला जातो. या वाईलनला स्नेक वाईन असे नाव आहे. ही वाईन जगातील सर्वात अनोख्या आणि विचित्र मद्यप्रकारांपैकी एक मानली जाते. या वाईनचे खास महत्त्व म्हणजे वाटलीत संपूर्ण साप टाकलेला असतो. काही…
जूनचा अर्धा महिना होत आला तरी अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच यंदा पाऊसमान काही बरं नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. अल निनोचाही धोका सांगितला जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी न भूतो न भविष्यती अशा संकटाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागणार…
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंची संख्या आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्डे, मॅन्युअल नुएर, लुका मोड्रिच आणि गुइलेर्मो ओचोआ यांचा समावेश आहे. याचं वय 40 च्या पार गेलं आहे. यापैकी कमीत कमी दोन खेळाडू मैदानात उतरले तर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वय असलेले खेळाडू खेळले म्हणून विक्रम नोंदवला जाईल. (PHOTO CREDIT- GETTY) Source link
सुरुवातीला रफी यांनी आश्चर्य व्यक्त करत, सर्व गाणी किशोर कुमार गात आहेत, मग या ओळी त्यांच्याकडूनच का गाऊन घेत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर आनंदजी यांनी सांगितले की, त्या चार ओळींमध्ये लागणारी वेदना आणि भावनिक खोली केवळ रफी यांच्या आवाजातूनच व्यक्त होऊ शकते. Source link