उन्हाळ्यात लिचीचीपासून बनवलेले ‘हे’ 5 पदार्थ तुम्हाला देतील चव आणि थंडावा
उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठा रसरशीत आणि गोड लिचींनी भरून जातात. चवीला अतुलनीय आणि पाण्याने…
उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठा रसरशीत आणि गोड लिचींनी भरून जातात. चवीला अतुलनीय आणि पाण्याने समृद्ध असलेली लिची केवळ शरीराला थंडावाच देत नाही, तर ताजेपणा आणि ऊर्जेची भावना देखील देते. बहुतेक लोकं ती थेट खाणे पसंत करत असले तरी, लिचीचा वापर विविध प्रकारचे चविष्ट आणि ताजेतवाने करणारे पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. जर तुम्ही…
जर तुम्ही दुसरीकडे कुठे रहायला गेला आणि ट्रेनने जर तुम्हाला तुमची बाईक पाठवायची असेल तर काय प्रक्रिया करावी लागते हे पाहूयात..अनेकांना ट्रेनने एखादी वस्तू पार्सल पाठवणे हे अवघड आणि जास्त खर्चाचे आहे असे वाटत असते. रेल्वेतून बाईक पाठवण्यासाठी काही कागदपत्रे, पॅकींग आणि बुकींगची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. चला तर ट्रेनने मोटर सायकल पाठवण्याची काय प्रक्रिया…
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीची चर्चा आता अधिकच रंगू लागली आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या निर्णयांवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत पक्षाची सध्याची परिस्थिती,…
ज्या ग्राहकांचा दरमहा प्रवास खूप जास्त आहे, त्यांच्यासाठी टाटा सिएराचे डिझेल व्हेरियंट सर्वोत्तम ठरेल. डिझेल इंजिन लांबच्या प्रवासासाठी आणि हायवेवर अधिक मायलेज देते. तसेच जड ओझे वाहून नेण्यासाठी आणि चढणीच्या रस्त्यांवर डिझेल इंजिनचा पॉवरफुल टॉर्क (Torque) तुम्हाला उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल, ज्यामुळे लांबच्या प्रवासात इंधनाचा मोठा खर्च वाचेल. तुम्ही नवीन टाटा सिएरा खरेदी करण्याचा विचार करत…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. आता लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे. आज पुण्यातील कृषी महाविद्यालयात सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बाबत माहिती दिलेली आहे. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही…
येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याअंतर्गत 2000 रुपये मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. Source link