आदित्य ठाकरेंचं नाव आलं अन् लोकसभेत मोठा गदारोळ, अरविंद सावंत प्रचंड आक्रमक; नेमकं काय घडलं?
Nari Shakti Vandan Bill : नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी…
Nari Shakti Vandan Bill : नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारने आणलेल्या या नारी शक्ती विधेयकावर सखोल चर्चा सुरू आहे. आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक आणण्यामागे केंद्र सरकारची भूमिका काय आहे? याबाबत सविस्तर सांगितले. तसेच आम्हाला या विधेयकाचे श्रेय…
श्वेता तिवारीने मरुन कलरची बनारसी साडी नेसली आहे. या साडीवर रेशम धाग्यांचं वर्क केलेलं आहे. त्यामुळे साडीला सिंपल आणि सोबर लूक आला आहे. पदर आणि बॉर्डरला ऑरेंज कलरचा टच आहे. साडी सोबत श्वेता तिवारीने बनारसी फॅब्रिकचा ब्लाऊज पेअर केला आहे. त्यावर बारीक डिझाईन असून स्टोन आहेत. पार्टी वियर लूक याला आहे. साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन…
RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला रागImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 146 धावांवर रोखलं. हे…
उन्हाळा सुरू झाला की घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हा घाम त्वचेवरील बॅक्टेरियाशी मिसळतो आणि दुर्गंध निर्माण होतो. विशेषतः अंडरआर्म (काख) भागात apocrine sweat glands जास्त सक्रिय असतात, जे प्रथिनयुक्त घाम तयार करतात. हा घाम स्वतःला वास नसतो, पण त्वचेवरील जंतू…
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी भावनिक साद घालत ही मागणी पुढे आणली होती. आता पवार कुटुंबातील सदस्यांकडूनही या मागणीला…
कार निर्मितीचा कारखाना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पुरुष कामगार येतात. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या कारखान्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर कामाला घेतले आहे. विशेष म्हणजे या महिला फक्त ऑफिसचे काम करत नाहीत, तर थेट कारच्या सुट्या भागांची जोडणी आणि इंजिन बनवण्याचे कठीण…