Sunita Ahuja On Govinda : गोविंदा नवरा म्हणून नकोच… सुनीता आहुजाच्या धक्कादायक विधानाने बॉलिवूड हादरले, पुन्हा संसारात वादळ?
गोविंदा आणि सुनिता अहुजाImage Credit source: social media Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूडचा हिरो…
गोविंदा आणि सुनिता अहुजाImage Credit source: social media Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर 1, अभिनेता गोविंदा याचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पण यावेळी तो त्याचं कमबॅककिंवा चित्रपटांमुळे नव्हे तर त्याच पत्नी सुनिता अहुजा यहिच्या बेधडक विधानामुळे स्पॉटलाइटमध्ये आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, सुनीताने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला,…
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना महाविकास आघाडीसमोर उमेदवार निवडीचा तिढा कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, आघाडीतील नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न…
मराठी सक्ती, प्रताप सरनाईकImage Credit source: टीव्ही ९ मराठी Marathi Compulsory for Auto-Taxi Drivers: 1 मेपासून मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रकरणी आग्रही आहेत. तर शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यानंतर या निर्णयाबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. एकदम निर्णय लादल्यास त्याचा…
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गायत्रीने सोमवारी 27 एप्रिल रोजी श्रीकांत चवरेशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. Source link
बच्चू कडू, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही ९ मराठी Bachchu Kadu in Shivsena: राज्यात पुन्हा एकदा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळल्याचे समोर येत आहे. विदर्भासह राज्यात प्रहारचे मोठे जाळे आहे. या संघटनेचे सर्वेसर्वा…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सहावा तर दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तसेच आरसीबी यासह या 19 व्या हंगामात 6 सामने जिंकणारी पंजाब किंग्सनंतर दुसरी टीम ठरली. आरसीबीने 19 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिट्ल्सच्या…