ती एक चूक अन् बँक बॅलन्स होईल झिरो, SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी
स्टेट बँक ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेचे 52 कोटींपेक्षा जासत…
स्टेट बँक ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेचे 52 कोटींपेक्षा जासत ग्राहक आहेत. तुमचेही खाते SBI मध्ये असेल किंवा तुम्ही SBI चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सध्या एसबीआयचे ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणाही महागात…
Samsung Galaxy S25 Ultra 5G प्राइस : ॲमेझॉन सेलमध्ये हा फोन 15 हजार रुपये स्वस्त विकला जात आहे. सेल आधी हा फोन 99,999 रुपयांना मिळत होता. आता हाच फोन तुम्ही 84999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता (फोटो- ॲमेझॉन) iQOO 15 प्राइस :16 जीबी रॅम आणि 512 जीबी वेरिएंटस असलेला हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये सवलतीनंतरही 81999 रुपयात…
महागाईची कात्री पुन्हा एकदा भारतीय मोबाईल ग्राहकांच्या खिशाला फटका बसवणार आहे. जर तुम्ही तुमच्या मासिक किंवा वार्षिक मोबाईल रिचार्ज खर्चाबद्दल चिंतित असाल, तर येणारे दिवस तुमच्या चिंतेत आणखी भर घालू शकतात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’मधील एका ताज्या अहवालानुसार, देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या (जसे की रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया) लवकरच त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये 12%…
ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. हे दोन्ही देश प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्वाचे देश आहेत. या कराराला ओशन ऑफ पीस अलायंस नाव देण्यात आलं आहे. या करारानुसार फिजी आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश गरज पडल्यानंतर परस्परांना संरक्षण सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी राजधानी…
वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार किंवा मोठे प्रकल्प मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा…
सध्या राज्यभर मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अशात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्खळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील छताचा तब्बल 50 ते 60 फुटांचा भाग मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली….