मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाचे विकास लवांडे यांना अटक
Vikas Lawande : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत…
Vikas Lawande : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार…
गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे, जे थेट सामान्य माणसांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. मोठे अॅक्शन सीन्स, भव्य सेट्स किंवा ग्लॅमरपेक्षा अशा चित्रपटांमध्ये नाती, कुटुंब, भावना आणि संघर्ष यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच प्रेक्षकही या कथांशी पटकन जोडले जातात. Source link
मुलगा तासन तास बंद खोलीत लॅपटॉप घेऊन बसायचा. आई-वडिलांना वाटायचं की, मुलगा इंजिनियर झालाय. काहीतरी मोठं काम करतोय. पण हा BTech झालेला इंजिनियर मुलगा इंटरनेटच्या काळ्या विश्वात असं नेटवर्क चालवत होता, ज्याने पोलीसही हैराण झालेत. इंटरनेटवरुन तसे व्हिडिओ डाऊनलोड करुन टेलिग्राम चॅनलवर विकायचा. या खेळातून त्याने जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये कमावले. विकास सिंह…
नाशिक येथे आणखी एक हादरवणारी घटना घडली. या प्रकरणातीत सासु सासऱ्यांच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसाला. प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेसोबत नाशिकमध्ये अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे म्हणत सुनेचा सासरच्या मंडळींनी छळ तर केलाच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे या विवाहितेचा तब्बल ८ वेळा…
अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी…
महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नागपुरात जोरदार आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरातील सिग्नलजवळ निदर्शने केली. वाढती महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न…