टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांची टिप्पणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महारांचा उल्लेख करत एक…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महारांचा उल्लेख करत एक टिप्पणी केली आहे. टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. सपकाळ यांनी माफी मागितली…
उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, आम्ही नवी मुंबईकरांच्या विकास कामासाठी भूखंड मागितले होते, रुग्णालय, गार्डन यासाठी भूखंडाची मागणी केली होती, पण जर विकास कामासाठी भूखंड मिळणार नसतील तर मंत्रिपद…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात इंग्लंड आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व गडी गमवून 152 धावा केल्या. तसेच विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 18.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं….
महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी साजरी होणार आहे. या दिवशी मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होत आहे. मंगळाचे हे गोचर अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकेल. मंगळ श्रवण नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. हे गोचर १५ फेब्रुवारीच्या रात्री १२:४५ वाजता होईल. धनिष्ठा नक्षत्रात मंगळाचा प्रवेश अनेक राशींसाठी शुभ ठरेल आणि त्यांना विविध लाभ मिळतील. चला…
राजस्थानमध्ये शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. जयपूरच्या चाकसू परिसरातील या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील तिग्रिया वळणाजवळ पहाटे 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील मृत प्रवासी हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते आणि ते धार्मिक यात्रेला गेले होते अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मुघलांच्या सत्तेतून सामान्य जनतेची मुक्तता केली आणि रयतेचे राज्य निर्माण केले. अशा महान…