Tuljapur | तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ…
तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर बसस्थानकाच्या मागील मुख्य रहदारीच्या परिसरात हा मटका बाजार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील भागात खुलेआम मटका सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे….
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी त्यांच्या नव्या पारंपरिक फोटोशूटमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साधेपणा, सोज्वळता आणि एकमेकांमधील नैसर्गिक केमिस्ट्रीमुळे हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी पांढऱ्या रंगाचा आकर्षक चिकनकारी कुर्ता आणि त्यावर पिंक रंगाची ओढणी परिधान…
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली…
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दारू कशी तयार झाली? कुणी तयार केली? दारू गुत्त्यांपर्यंत कशी पोहोचली? यात कोणाचा सहभाग आहे? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात….
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Tata Tiago ने 10 वर्षांनंतर नवीन एन्ट्री घेतली आहे. टाटाने या लोकप्रिय कारचे 2026 व्हर्जन सादर केले असून, आकर्षक डिझाईन आणि प्रगत फीचर्ससह तिची किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते. या सेगमेंटमध्ये ही कार अत्यंत खास का ठरत आहे, याच्या 5 मोठ्या गोष्टी जाणून घेऊया. टाटा मोटर्सने आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार…
उन्हाळ्याच्या दिवसांत कारचे इंजिन अचानक गरम झाल्यामुळे अनेकदा प्रवाशांना भर रस्त्यात मनस्ताप सहन करावा लागतो. कूलंटची कमतरता किंवा खराब मेंटेनन्स याला कारणीभूत ठरू शकते. मात्र, इंजिन पूर्णपणे निकामी होण्यापूर्वी गाडी काही महत्त्वाचे संकेत देते. वेळीच हे संकेत ओळखून गाडीचे नुकसान कसे टाळायचे, ते सविस्तर जाणून घेऊया. भारतात उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कार चालकांच्या समस्या वाढू…