याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच… अकोल्यात घडलं असं काही की…
अकोल्यात अन्न व औषध विभागाच्या कारवाईचा मोठा धसका दुकानदारांनी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे….
अकोल्यात अन्न व औषध विभागाच्या कारवाईचा मोठा धसका दुकानदारांनी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू असतानाच अकोला ते अकोट रस्त्यावरील पळसोद फाट्याजवळ हजारो पेप्सी म्हणजेच कुल्पी प्रकार रस्त्यालगत फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दुकानदारांनी…
मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात असला तरी, तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा ‘एसएमएस’ प्राप्त झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. Source link
आजच्या जीवनशैलीमुळे थायरॉईड समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैली झाली आहे की, लहान मुली देखील थायरॉईड सारख्या समस्येचा समना करत आहेत. पाहायला गेलं तर, 100 पेक्षा 95 महिला थायरॉडचा सामना करत आहेत. जेव्हा थायरॉक्सिन हार्मोनचं संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात थकवा, अनावश्यक वजन वाढणं किंवा कमी होणं आणि मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या हजारो समस्या निर्माण होतात….
भीमाशंकर देवस्थानाने व्हीआयपी दर्शन व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेत सर्वांसाठी समान नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला स्वतंत्र दर्शन सुविधा दिली जाणार नसून सर्व भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारेच दर्शन घेता येणार आहे. देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व्यक्तींनाही आता सामान्य…
राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असून आगामी काळात ते पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक…
अनेकदा लोक खराब सेवेमुळे हेल्थ इन्शुरन्स बदलण्याचा विचार करतात, पण जुने कव्हर आणि आजारांचा वेटिंग पिरियड पुन्हा झेलावा लागेल या भीतीने थांबतात. IRDAI च्या नियमांनुसार, तुमचे जुने सर्व हक्क सुरक्षित ठेवून तुम्ही इन्शुरन्स पोर्ट करू शकता. कंपनी बदलताना कोणती खबरदारी घ्यावी आणि याचे छुपे नियम काय आहेत, जाणून घ्या. दरवर्षी आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये झालेली वाढ,…