FIFA World Cup: कॅनडाने बाद फेरीत रचला इतिहास, दक्षिण अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलं
FIFA World Cup: कॅनडाने बाद फेरीत रचला इतिहास, दक्षिण अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलंImage Credit…
FIFA World Cup: कॅनडाने बाद फेरीत रचला इतिहास, दक्षिण अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलंImage Credit source: GETTY IMAGES Canada vs South Africa FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अनेक घडामोडी पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. साखळी फेरीनंतर राउंड 32 बाद फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत यजमान कॅनडाचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध…
टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. आकांक्षा चमोलाने नुकतेच ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) या शोमध्ये खुलासा केला की, ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत; हे दोघे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत आहेत. Source link
उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. जुलै महिना कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, नवीन महिन्याच्या सुरुवातीबरोबरच ग्रहस्थितीत मोठे बदल होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार , ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या दृष्टीने जुलै महिना खूप विशेष असणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध आणि गुरू यांचा एक अत्यंत शुभ ‘त्रिग्रह योग’ तयार…
विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण एक आठवडाभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता लगेच आमदार सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. आता सचिन अहिर यांनी पहिली…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका आठवड्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पहिले सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. आता या सगळ्यावर एकनाथ शिंदे…
सचिन अहिर यांचा ठाकरेंना धक्का सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटातही मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून अहिर यांच्या संपर्कात होते. त्यानंतरच हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र,…