44 दिवस, 5 शहरं अन्… निदा खानच्या लपाछपीचा खेळ कसा संपला? शेवटच्या तासाभरात काय घडलं?
नाशिकमधील नामांकित कंपनीत गाजलेल्या आणि लव्ह जिहादच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान…
नाशिकमधील नामांकित कंपनीत गाजलेल्या आणि लव्ह जिहादच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. निदा खानला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत अटक केली. ती राजकीय आश्रयाच्या शोधात छत्रपती संभाजीनगर या शहरात आली होती. त्यानंतर निदा…
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) रविवारी 10 मे रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्सला पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने जबरदस्त वाटचाल सुरु ठेवली आहे. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला आहे. मुंबई…
राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही काळापासून अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिनमध्ये उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे…
तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. आता जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर होऊ शकतो. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहक देशांपैकी एक आहे. लग्नसमारंभांपासून गुंतवणुकीपर्यंत भारतीयांचे सोन्याशी अतिशय घट्ट नाते राहिले आहे. मात्र वर्षभर सोनं खरेदी…
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) दिल्लीतर्फे अभाविपचे संघटन शिल्पी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रिय केळकर जी’ या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे भव्य आयोजन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सिविक सेंटर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसबळे उपस्थित होते. या प्रसंगी अभाविपचे माजी राष्ट्रीय…