WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे
WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागेImage Credit…
WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागेImage Credit source: Bangladesh Cricket Twitter ICC WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागणार आहे. असं असताना बांगलादेशने एका दगडात दोन पक्षी मारले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात पार पडली….
राज्यात पुन्हा उष्णतेची लाट Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे पोहोचला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उन्हाने कहर केला आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज…
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसवर पुणे महानगरपालिकेने कारवाई करत क्लासेस सील केले आहेत. सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत असताना ही महत्त्वाची घडामोड घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेचा विनापरवानगी वापर करण्यात येत असल्याचे आढळल्यानंतर पालिका प्रशासनाने…
विराट कोहली क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. विराटने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 हजारांपेक्षा अधिक धावा केल्यात. विराटने या दरम्यान गोलंदाजांची धुलाई केलीय. मात्र विराटसाठी काही गोलंदाज डोकेदुखी होते. विराटनेच त्या गोलंदाजांबाबत सांगितलंय. (Photo Credit: PTI) Source link
‘मॅने तुझे मांगा तुझे पाया’ हे सुपरहिट गाणे लोक आजही यूट्यूबवर वारंवार पाहतात. शशी कपूर आणि नीतू सिंह यांच्या जोडीने केवळ ‘दीवार’ चित्रपटातील या गाण्यातच नाही, तर ‘कह दूँ तुम्हें’ सारख्या सुपरहिट गाण्यातही रोमान्स केला होता. त्यांच्या या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते नेहमीच फिदा असायचे. मात्र, काळ बदलला तशा नीतू सिंह कपूर घराण्याच्या सून झाल्या आणि…
Actor Thalapathy Vijay : सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. चित्रपटसृष्टीत काम करणारे नट अनेकदा प्रेमात पडतात. विशेष म्हणजे काही कलाकारांचे तर दोन, तीन लग्न झालेले आहेत. काही कलाकारांनी धर्मांतर केलेल्याचेही समोर आलेले आहे. विशेष म्हणजे काही अभिनेते, अभिनेत्री राजकारणातही चांगलेच सक्रिय आहेत. काही कलाकार हे आमदार आहेत तर काही कलकार खासदार म्हणून…