3 मिनिटे 58 सेकंदांचे ‘ते’ गाणे, प्रत्येक ओळीत दडलंय निरागस प्रेम! ऐकताच मन होतं पूर्णपणे रोमँटिक
70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात…
70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात इतक्या सुंदररीतीने मांडायची की, ऐकणारा स्वतःला त्या कथेत अनुभवू लागायचा. चाहते ही गाणी रेडिओवर ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. आजही तरुण आणि वृद्ध दोघेही तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात. यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, कारण ही गाणी थेट हृदयाला भिडणारी…
अपूर्वा नेमळेकर, तनुज गोवळकरImage Credit source: Instagram ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. दुसरं लग्न करण्यापूर्वी जोडीदार हा घटस्फोटीतच हवा, अशी अपूर्वाची अट होती. यामागचं नेमकं कारण काय…
‘आशिकी’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय सध्या इन्स्टाग्रामवरील काही रील्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या रील्सवरून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली असून, अशी कोणती मजबुरी होती, असा सवाल त्याला केला आहे. या ट्रोलिंगनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याच्या आर्थिक समस्यांचा खुलासा केला. खिल्ली उडवण्यापेक्षा मला चांगलं काम देण्यासाठी प्रयत्न करा, असं सडेतोड…
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांकडे आणि कुटुंबियांकडे शिल्लक आहे… पण कुटुंबिय आजही या मोठ्या धक्क्यातून सावरलेले नाही. अभिनेत्री हेमा मालिनी यांना आजही धर्मेंद्र यांची कमतरता भासते… त्या कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत जुन्या आठवणी ताज्या करत असातत. सध्या हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र…
अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण रेखा यांच्या सावत्र आईने देखील आयुष्यात अनेक यातना सोसल्या आहेत. रेखा यांच्या सावत्र आईने त्याकाळी जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. पण विवाहित जेमिनी गणेशन यांच्यासोबत लग्न करणं त्यांची सर्वात मोठी चूक ठरली… रेखा यांच्या सावत्र आई सावित्री यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या त्या…
इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजीचे मोठे संकट निर्माण झाले. सुरूवातीला एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, एसपीजी गॅसच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. मात्र, आजपासून देशभरात एलपीजी गॅसच्या सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. पश्चिम बंगाल आणि आसामासह काही राज्यातील निवडणुका संपताच एलपीजी सिलेंडरच्या…