एकनाथ शिंदेंना धक्का? ठाकरेंच्या सेनेकडून नेत्यांना थेट ऑफर, पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत
गेल्या काही वर्षांमध्ये राज्याचा राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 2022 साली शिवसेनेत फूट पडली होती,…
गेल्या काही वर्षांमध्ये राज्याचा राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 2022 साली शिवसेनेत फूट पडली होती, एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठा घडामोड होती. यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाले होते. मात्र…
पहलगाममध्ये हमास पॅटर्न?Image Credit source: एजन्सी Hamas Pattern in Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या तपासात नवीन धागा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात मोठे संकेत दिले आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर -ए-तयबा (LeT) आणि तिची सहयोगी संघटना TRF च्या हमास कनेक्शनकडे दोषारोपपत्रात इंगित करण्यात आले आहे. एनआयए…
इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या 3 महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट आहे. या युद्धामुळे जग जैरीस आले. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. थेट बाब अल मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची मोठी…
नवीन लूक आणि प्रगत फीचर्ससह आलेली टाटा टियागो फेसलिफ्ट सध्या ऑटोमोबाईल बाजारात चर्चेत आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे एकत्र देण्याची गरज नाही. अवघ्या 2 लाख रुपयांच्या फायनान्स प्लॅनवर तुम्हाला दरमहा किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल, याची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही बजेट-फ्रेंडली, सेफ आणि सुसज्ज कार खरेदी करण्याचा विचार…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलगा विजय सुळेसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर विजय सुळे हा चर्चेत आहे. विजय सुळे हा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा मुलगा आहे. तो सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. विजयने नुकताच न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. विजयने ‘स्पोर्टस…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. तसेच…