Photo : महाराष्ट्रातील या शहरात फक्त 51 रुपयात मिळतेय साडी, दुकानासमोर महिलांची प्रचंड गर्दी

Photo : महाराष्ट्रातील या शहरात फक्त 51 रुपयात मिळतेय साडी, दुकानासमोर महिलांची प्रचंड गर्दी

दुकानदाराच्या ऑफरमुळे महिलांची मोठी गर्दी झाली, मात्र गर्दीच नियोजन न केल्यामुळे पोलिसांनी या दुकानदाराला चांगलीच समज दिली. समज दिल्यानंतर या दुकानदाराने आपण ऑफर बंद करणार असल्याच पोलिसांना सांगितलं. Source link

Read More
ना वंदेभारत, ना राजधानी आणि ना शताब्दी…ही भारताची सध्याची वेगवान ट्रेन

ना वंदेभारत, ना राजधानी आणि ना शताब्दी…ही भारताची सध्याची वेगवान ट्रेन

Fastest Train in India : भारताच्या सर्वात वेगवान मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेग सर्वात जास्त ताशी ३५० किमी असणार आहे.मात्र, तिचे बांधकाम अजूनही सुरु आहे. मात्र, सध्याच्या घडील वेगवान ट्रेन म्हटले की वंदेभारत किंवा राजधानी वा शताब्दी एक्सप्रेसचे नाव समोर येते. परंतू खूपच कमी लोकांना माहिती आहे की ऑपरेशनल स्पीडच्या दृष्टीने देशाची सर्वात वेगवान…

Read More
कोंबडीच्या पिसांसारखं.., नव्या हेअरस्टाइलमुळे प्राजक्ता गायकवाड तुफान ट्रोल; अखेर भावाने सांगितलं खरं कारण

कोंबडीच्या पिसांसारखं.., नव्या हेअरस्टाइलमुळे प्राजक्ता गायकवाड तुफान ट्रोल; अखेर भावाने सांगितलं खरं कारण

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या लूकमुळे तुफान चर्चेत आली आहे. प्राजक्ताने नवीन हेअरकट केला असून या नव्या लूकमध्ये ती अत्यंत वेगळी दिसून येत आहे. परंतु प्राजक्ताचा हा लूक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. अनेकांनी तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर कमेंट्स करत टीका केली आहे. ‘हे काय कोंबडीच्या…

Read More
AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली, दुसऱ्या सामन्यात 5 विकेटने विजय

AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली, दुसऱ्या सामन्यात 5 विकेटने विजय

AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली, दुसऱ्या सामन्यात 5 विकेटने विजयImage Credit source: BCCI Women Twitter ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला होता. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच…

Read More
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी

अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी

अहिल्यानगरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काढलेला लाँग मार्च यशस्वी ठरला आहे. आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य झाल्यामुळे या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आंदोलकांच्या बाजूने निर्णय घेण्यात आले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मागण्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले. या लाँग मार्चमध्ये प्रामुख्याने वनजमिनी आणि तळ जमिनीच्या हक्कांसाठी…

Read More
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी

जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी

महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्लास्टिक फुलांवर पूर्णतः बंदीची मागणी केली. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, सर्व कृत्रिम फुलांवर बंदी घालणे शक्य नाही, कारण काही फुले कापडी किंवा अन्य साहित्यापासून बनवलेली असतात. तथापि, पर्यावरणाला हानीकारक आणि बायोडिग्रेडेबल नसलेल्या फुलांवर सध्याही…

Read More