Penny Stock: 15 पैशांचा शेअर 25 रुपयांवर, पेनी स्टॉकने उडवली धमाल, 17000 टक्क्यांची तुफान तेजी
Hazoor Multi Projects या पेनी स्टॉकमध्ये मोठे तुफान आले. 15 पैशांचा शेअर थेट 25 रुपयांवर…
Hazoor Multi Projects या पेनी स्टॉकमध्ये मोठे तुफान आले. 15 पैशांचा शेअर थेट 25 रुपयांवर पोहचला.पेनी स्टॉकने मोठी धमाल उडवून दिली. हा शेअर गेल्या 6 वर्षांत 17000 टक्क्यांनी वधारला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. BSE मध्ये जवळपास 3 टक्क्यांनी उसळून 25.96 रुपयांवर पोहचला आहे. हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरने 6 वर्षांत छप्परफाड रिटर्न दिला आहे. कंपनीच्या…
IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायमImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कारण फलंदाजीचं युनिट एकदम पक्क झालं आहे. मात्र गोलंदाजीच्या युनिटमध्ये ऐनवेळी गडबड झाली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी नाथन एलिस दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला. त्यामुळे त्याच्या रिप्लेसमेंटसाठी धावाधाव…
राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता या योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय नेमका काय आहे? चला जाणून घेऊया… राज्य सरकारने फेब्रुवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय…
आदित्य धर धुरंधर चित्रपट घेऊन आल्यापासून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सतत त्याचं चित्रपटाबद्दल बोलतायत. ते आदित्य धरच्या कामावर खूप प्रभावित झाले आहेत. राम गोपाल वर्मा धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीय. धुरंधर सिनेमामुळे भारतीय सिनेमात बदल येईल असच ते म्हणत आहेत. राम गोपाल वर्मा फिल्म इंडस्ट्रीमधील असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’चा रिव्यू सोशल…
लापता लेडीजची अभिनेत्री पडली प्रेमात?Image Credit source: Instagram अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेला ‘लापता लेडीज ‘ चित्रपट अनेकांनी पाहिला असेल, साधी सरळ कथा, दोन नायिका आणि नायक, खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाची ऑस्कर सोहळ्यासाठीही भारतातून निवड झाली होती. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रतिभा रांता रातोरात स्टार बनली. ‘लापता लेडीज’नंतर ती बॉलिवूड स्टार बनली आणि लाखो…
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होमूर्ज सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडले आहेत. इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग खुला केला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील म्हणावी तेवढी आवक अजूनही या मार्गाने…