ऐ यांची नावे लिहून घे, तुम्हाला काय….सुनेत्रा पवार प्रचंड संतापल्या; बारामतीत कर्मचाऱ्यांना झापलं!
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. राज्यकारा हाकत…
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. राज्यकारा हाकत असताना निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. तसेच आता त्या त्यांच्या बारामती या मतदारसंघाकडेही विशेष लक्ष देत आहेत. नुकतेच सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर असलेली पकड आणि स्वच्छतेप्रती असलेली तळमळ याची प्रचिती पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांनी रविवारी म्हणजेच 7…
आज राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे. ती म्हणजे इंडिया आघाडीची बैठक. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक आता पार पडली असून इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन यांची सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की या बैठकीत २५ पक्षांचा समावेश होता. त्यांनी या बैठकीत…
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार?Image Credit source: टीव्ही 9 मराठी आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष भविष्यात कसा वाढवायाच यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका होत्या, या दोन्ही बैठकांकडे राजकीय…
आज राजधानी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे. 8 ऑगस्टला पुन्हा सर्व नेते एकत्र जमणार आहेत. आजच्या बैछरीकत पाच मुद्द्यांवर…
यशस्वी महिलांना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी उशीर का लागतो? यावर बोलताना कंगनाने सांगितले की, प्रत्येक महिलेचा आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. यावेळी तिने अभिनेत्री गिरीजा ओकचे उदाहरण दिले. गिरीजा अत्यंत लहान वयात आई झाली, जे कोणत्याही महिलेसाठी खूप आव्हानात्मक आणि आपल्या दृष्टीने दुःखद असू शकते, असे मत कंगनाने व्यक्त केले. प्रत्येकीचे अनुभव आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात, यावर…
तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील नाराज असलेल्या 58 आमदारांच्या गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा धक्का मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा मानला जात आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. आमदारांनंतर…