Headlines

Maha Mumbai Coverage

कलिंगडानंतर आता मटणाची दहशत! रात्री मटण खाताच पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक; नाशिक हादरलं

कलिंगडानंतर आता मटणाची दहशत! रात्री मटण खाताच पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक; नाशिक हादरलं

काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये कलिंगड खाण्याबाबत दहशत निर्माण झाली होती. त्यापाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटण खाल्ल्यानंतर विषबाधेची घटना घडली आहे. रात्री मटण खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. यात पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून, नवरा गंभीर स्थितीत आहे. द्वारकाबाई…

Read More
भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या…फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या…फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

Bhimrao Kamble : भोर तालुक्यातील नरसापूर येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंर सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील…

Read More
आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट

आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट

अनेकदा अभ्यासक्रमात छापण्यात आलेला धडा किंवा कविता चर्चेचा विषय बनते, त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. कधीकधी एखादा विशिष्ट धडा किंवा कविता पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यास प्रचंड विरोध देखील होतो, तर कधी एखादी कविता किंवा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने देखील विरोध होतो, अभ्यासक्रम मंडळावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तर कधी कधी पुस्तक छापतानाच एवढ्या गंभीर चुका होतात…

Read More
Vaibhav Sooryavanshi याचं पदार्पण लांबणीवर, आता केव्हा संधी मिळणार?

Vaibhav Sooryavanshi याचं पदार्पण लांबणीवर, आता केव्हा संधी मिळणार?

वैभवला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात संधी मिळेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र तसं न झाल्याने आता वैभवचं पदार्पण केव्हा होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More
Ketan Agarwal Case: तुझ्याकडून होत नाहीये…सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, लोहगडावरील धक्कादायक गूढ समोर!

Ketan Agarwal Case: तुझ्याकडून होत नाहीये…सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, लोहगडावरील धक्कादायक गूढ समोर!

लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन व्यवसायिक केतन अग्रवालला ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याचा खून करण्यात आला. आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करताच दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोघे आता एकमेकांवर खूनाचा आरोप लादत आहेत. पोलिसांसमोर दोघांनी असे अनेक राज…

Read More
लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार

लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार

सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे….

Read More