उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना फिरायला नेताना ही वेळ टाळा, अन्यथा ओढवू शकते मोठे संकट!
भारतातील काही राज्यांमध्ये तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे केवळ माणसांनाच नाही, तर पाळीव प्राण्यांनाही त्रास होतो. पेटाच्या (PETA) एका अहवालानुसार, 2025 मध्ये उष्णतेमुळे 140 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आणि जगभरात 365 प्राण्यांची उष्णतेपासून होणाऱ्या आजारावर उपचार करण्यात आले.तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल किंवा तुमच्या घरी कुत्रा किंवा मांजर यांसारखे पाळीव प्राणी…