
या स्टेशनबाबत आणखी एक रंजक गोष्ट सांगितली जाते. असे म्हटले जाते की, येथे दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील गाड्या थांबतात तेव्हा त्या प्रत्यक्षात दोन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी उभ्या असतात. म्हणजेच, गाडीचा एक भाग एका जिल्ह्यात तर दुसरा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो.