
हिंदी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी अतिशय कमी काळात मोठं नाव कमावलं आणि प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं. यामध्ये आलिया भट्ट, कियारा, सारा आणि जान्हवी यांसारख्या अभिनेत्रींची नावं आज चर्चेत असली तरी एक अभिनेत्री अशी होती जी आज आपल्यात नाही पण तिची आठवण अजूनही जिवंत आहे.