Headlines

Navi Mumbai Diwali Market : ‘चायनीज मालावर बहिष्कार टाका!’, ग्राहकांची मागणी; पण वाढलेल्या दरांचं काय?

Navi Mumbai Diwali Market : ‘चायनीज मालावर बहिष्कार टाका!’, ग्राहकांची मागणी; पण वाढलेल्या दरांचं काय?
Navi Mumbai Diwali Market : ‘चायनीज मालावर बहिष्कार टाका!’, ग्राहकांची मागणी; पण वाढलेल्या दरांचं काय?


दिवाळीच्या (Diwali) खरेदीसाठी नवी मुंबईच्या (Navi Mumbai) एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) मोठी गर्दी झाली आहे, जिथे ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) चा नारा जोर धरत आहे. ‘आपण चायनीज मालाचा बहिष्कार केला पाहिजे आणि आपले भारतीय उत्पादन पुढे आणले पाहिजे’, असे मत एका ग्राहकाने व्यक्त केले आहे. बाजारपेठा आकाशकंदील (Akashkandil), दिवे आणि सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. यात प्लास्टिक, कापडी आणि कागदी कंदिलांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ग्राहकांचा कल भारतीय बनावटीच्या वस्तूंनांकडे (Made in India) वाढत असला तरी, ‘भारतीय वस्तूंचे दर मात्र वाढलेले आहेत’, अशी तक्रारही काही ग्राहक करत आहेत. त्यामुळे एकीकडे स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा उत्साह आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या किमतींमुळे बजेट कोलमडण्याची चिंताही आहे.

आणखी पाहा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *