
ही कथा कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून, प्रत्यक्ष अहवाल, अधिकृत नोंदी आणि पीडितांच्या साक्षींवर आधारित आहे. अनेक वर्षांत समोर आलेली माहिती एकत्र करून ही सीरिज तयार करण्यात आली आहे. जेणेकरून प्रेक्षकांना संपूर्ण सत्य समजू शकेल. सध्या या डॉक्युमेंट्रीचे छोटे-छोटे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून कुणाचाही थरकाप उडेल.