
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. हे दोन्ही धातू मौल्यवान आहेत. सण-उत्सव साजरे करताना सोने आणि चांदीचे दागिने वापरले जातात. पण आजकाल सोने आणि चांदीचे भाव इतके वाढले आहेत की ते खरेदी करताना सर्वसामान्यांना 10 वेळा तरी विचार करावा लागत आहे.