
चाणक्य नीतीनुसार पती आणि पत्नीच्या भांडणात कधीच पडू नये. दोघांमध्ये कितीही वाद झाला आणि कितीही भांडण झाले तरीदेखील या दोघांच्या भांडणात कधी पडू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात. कारण कितीही भांडण झाले तरीही पती आणि पत्नी एकत्र येतात. त्यांच्यातील वाद मिटतो.