
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा एक संदेश स्पष्ट आहे की, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी यांना बळकटी देण्यासाठी असावी, मानवाची जागा घेण्यासाठी नव्हे आणि जबाबदार इनोवेशन घडविण्यात लोकशाही देशांनी पुढाकार घ्यायला हवा आणि भारत -स्पेन यासाठी कटिबद्ध आहेत असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.