
चित्रपटसृष्टीत अनेकदा असे दिसून येते की अभिनेत्रींचे करिअर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी काळ टिकते. लग्नानंतर अनेक अभिनेत्री अभिनयापासून दूर जातात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यापैकी काही अभिनेत्री नंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत परतल्या तर काहींनी कायमचा अभिनयाला रामराम केला.