Headlines

अश्रू आणि घाम खारट का लागतात? अनेकांना माहीतच नाही हे वैज्ञानिक कारण

अश्रू आणि घाम खारट का लागतात? अनेकांना माहीतच नाही हे वैज्ञानिक कारण
अश्रू आणि घाम खारट का लागतात? अनेकांना माहीतच नाही हे वैज्ञानिक कारण


अश्रूंना खारट चव का असते? : अश्रूंमध्ये सुमारे 98% पाणी असते, परंतु उर्वरित भाग मीठ, प्रथिने आणि इतर घटकांपासून बनलेला असतो. मीठ आपल्या रक्ताप्रमाणेच इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते, म्हणूनच आपल्या अश्रूंना खारट चव येते. अश्रू हे आपले डोळे कोरडे होण्यापासून रोखतात आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करतात. (Image Credit Source: Social Media)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *