
याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.