
बॅटरी दीर्घकाळ टिकावी यासाठी केवळ वापरावरच नाही, तर चार्जिंगच्या पद्धतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, फोन कधीही पूर्णपणे शून्य टक्क्यांपर्यंत संपू देऊ नये किंवा तो शंभर टक्क्यांपर्यंत चार्ज करणेही टाळावे, कारण यामुळे बॅटरीवर ताण येतो.

बॅटरी दीर्घकाळ टिकावी यासाठी केवळ वापरावरच नाही, तर चार्जिंगच्या पद्धतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, फोन कधीही पूर्णपणे शून्य टक्क्यांपर्यंत संपू देऊ नये किंवा तो शंभर टक्क्यांपर्यंत चार्ज करणेही टाळावे, कारण यामुळे बॅटरीवर ताण येतो.