
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी यां दोन्हीही मौल्यवान धातूंना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या वेळी सोने खरेदी केले जाते. पण आजकाल वाढलेले सोन्याचे दर पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत.