
आर अश्विन म्हणाला होता की, अर्जुन तेंडुलकर खेळणार नाही. त्याबद्दल न बोललेलंच बरं. मला वाटतं हे अवघड आहे, कारण संघात मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. एवढ्या वेगवान गोलंदाजांसोबत तो कसा खेळणार? मला नाही वाटत की त्याच्या खेळण्याची काही आशा आहे. जोपर्यंत सर्व खेळाडू जखमी होत नाहीत, तोपर्यंत अर्जुन खेळणार नाही. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्कवरून फाईल )