
दरम्यान, आता नव्या अंदाजानुसार येत्या 22 जूननंतरच मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांनंतरच मान्सून पुण्यात धडकू शकतो.

दरम्यान, आता नव्या अंदाजानुसार येत्या 22 जूननंतरच मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांनंतरच मान्सून पुण्यात धडकू शकतो.