द्राक्षांवरील केमिकल काढण्यासाठी फक्त पाण्याचा वापर न करता ‘या’ सोप्या उपायांचा करा अवलंब
गोड आणि रसाळ द्राक्षं खायला खूप चविष्ट असतात आणि मुलांना ती विशेषतः आवडतात. मात्र अनेक बाजारपेठांमध्ये द्राक्ष अशी असतात ज्यावर भरपूर केमिकलचा वापर केलेला असतो. कारण ही द्राक्ष कडक उन्हात देखील चांगले राहावे तसेच त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी कीटकनाशकांसह विविध केमिकलचा त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे जेव्हा आपण बाजारातून खरेदी केलेले द्राक्ष घरी आणून पाण्याने स्वच्छ…