महिलांना 2,500 तर शेतकऱ्यांची कर्जमाफी, विजयच्या घोषणांनी वाढवला खर्च, सरकारसमोर मोठे आव्हान
Tamil Nadu Politics News : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या विजयच्या TVK पक्षाच्या निवडणूक आश्वासनांची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर TVK राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून, विजय लवकरच सरकार स्थापनेचा दावा करू शकतो. मात्र, त्याच्या जाहीरनाम्यातील योजनांमुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, TVK…