दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?
दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले? Source link
दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले? Source link
मुंबई : गणेशोत्सव आणि मुंबईकरांचे व महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे (Ganeshotsav) वेगळेच नाते आहे. त्यामुळे, दरवर्षी गणेशोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी, उत्साह आणि झगमगाट मुंबईत पाहायला मिळते. मुंबईतील गणेशमूर्ती हे अवघ्या महाराष्ट्राचं, देशभरातली गणेशभक्तांचं आकर्षण असतं. कारण, उंचच उंच आणि भल्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधतात. मुंबईत (Mumbai) लागबागचा राजा असेल किंवा अनेक गणेश मंडळं असतील येथील…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रायगडमधील आपल्या भाषणात शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांचं कौतुक करताना येथील शेतकरी व कामगारांना मोलाचा सल्ला दिला. तसेच, येथील उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत, अन् अमराठी कामगारांना नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राज ठाकरेंनी शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसुरक्षा कायद्यावरुन…
Mumbai Kabutar khana:मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना (Pigons) खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही कबुतरखान्याच्या ठिकाणी खाद्यं टाकू नये, असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कबुतरखान्यांमुळे (Kabutarkhana) श्वसनाचे आजार बळावत असल्यामुळे हे बंद…
मुंबई: मुंबईतील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. गोवंडीच्या बैंगणवाडीतील ही घटना घडली आहे. गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात आरोपी महिला राहत असून तिने मुल झोपलेले असताना उशीने मुलाचे तोंड दाबून हत्या केली. या हत्येनंतर महिला…
Mumbai crime: आयआयटी बॉम्बेच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट ) मध्यरात्री घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.(Pawai IIT Bombay engineer Sucide) नेमकं घडलं काय? पवईत आयआयटी बॉम्बे मध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणानं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं आहे . हॉस्टेलच्या इमारतीवरून…