Headlines
BCCI Awards: शुबमन गिलचा बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार

BCCI Awards: शुबमन गिलचा बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार

BCCI Awards: शुबमन गिल बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कारImage Credit source: PTI टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंचा गौरव करण्याची धडपड सुरू झाली आहे. बीसीसीआयने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यात टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सन्मान केला जाईल. यासोबत क्रिकेटमधील इतर स्टार खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल. वनडे…

Read More
PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?

PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 13 मार्च रोजी हा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पण या योजनेसाठी ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण आवश्यक आहे. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. त्यासाठी ही…

Read More
Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?

Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील वाजिद खान यांनी ही तक्रार केली असून, भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाजिद खान यांनी सांगितले की, टी-२० वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. त्या वेळी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता…

Read More
Third World War : जर तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात आधी कोणता देश उद्ध्वस्त होणार? नाव ऐकून तुमचाही बसणार नाही विश्वास

Third World War : जर तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात आधी कोणता देश उद्ध्वस्त होणार? नाव ऐकून तुमचाही बसणार नाही विश्वास

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडलं आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिलं तर जगात महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणकडून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली आहे. एकीकडे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी बंद केली आहे, तर दुसरीकडे…

Read More
मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली

ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक…

Read More
14 हजारांची लॉटरी लागताच बनला हा पहिला बोलपट, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, ठेवण्यात आला बंदोबस्त, कमाई पाहून…

14 हजारांची लॉटरी लागताच बनला हा पहिला बोलपट, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, ठेवण्यात आला बंदोबस्त, कमाई पाहून…

1931 India First Talking Film: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत ज्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकला. जवळपास शंभर वर्षांपूर्वी आलेला ‘आलम आरा’ हा असा चित्रपट होता ज्याने भारतीय सिनेमात मोठा टप्पा गाठला. त्या काळात बहुतांश चित्रपट मूक म्हणजे साइलेंट असायचे. कलाकार केवळ हावभाव आणि इशाऱ्यांच्या माध्यमातून कथा सांगत असत. मात्र ‘आलम आरा’मुळे पहिल्यांदाच…

Read More