
चाणक्य नीतीमधील या श्लोकानुसार, व्यक्तिला अग्नि, गुरू, ब्राह्मण, गाय, कन्या, वृद्ध आणि शिशू , लहान मुलाला कधी लाथ लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना चुकूनही लाथ लागली तर पाप क्षालन करणे आवश्यक आहे. चूक मान्य करणे गरजेचे आहे.

चाणक्य नीतीमधील या श्लोकानुसार, व्यक्तिला अग्नि, गुरू, ब्राह्मण, गाय, कन्या, वृद्ध आणि शिशू , लहान मुलाला कधी लाथ लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना चुकूनही लाथ लागली तर पाप क्षालन करणे आवश्यक आहे. चूक मान्य करणे गरजेचे आहे.