Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी हॉर्न वाजवत मातोश्रीच्या गेटमधून आत शिरली अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी हॉर्न वाजवत मातोश्रीच्या गेटमधून आत शिरली अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष Source link
Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी हॉर्न वाजवत मातोश्रीच्या गेटमधून आत शिरली अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष Source link
Mumbai: मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 44 वर्षीय रेणु कटरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून, पैशाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. (Mumbai Crime…
Raj Thackeray and Uddhav Thackeray: काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणार आहेत. काहीवेळापूर्वीच राज ठाकरे हे दादरमधील आपल्या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी…
Manikrao Kokate resignation speculations: शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करणारे आणि विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे कृषीमंत्रिपद जाणार, हे जवळपास निश्चित असून आता त्यांचे मंत्रिमंडळात (Maharashtra Cabient) इतरत्र पुनर्वसन होणार की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याबाबतचा निर्णय बाकी असल्याचे…
Sanjay Shirsat Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, हे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगावे असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. माझा कट्ट्यावर बोलताना दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर प्रत्युत्तर दिलं….
मुंबई : लोकसभा निवडणुकीत दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, असा आरोप करत खासदार उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईतील सत्कार समारंभात बोलताना निकम यांनी हे वक्तव्य केलं. कसाबच्या गोळीने कामटे, करकरेंचा मृत्यू झाला नाही असं विरोधक सांगत असल्याचा दावाही निकम यांनी केला. पाकिस्तानने यावर कधी शब्द काढले नाहीत, पण विरोधक कसाबची बाजू घेत होते,…