
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आणि आता शिवसेनेचे मंत्री प्रताप सर नाईक बोलतायत तिकडे जाऊया जवळ काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीच सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वाद विवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाच सरकार आहे महायुतीच सरकार आहे त्यामुळे थोड्या काही मनातल्या भावना ज्या आहे त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्रीकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे. त्यामध्ये पालघर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, आमचं ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांच पक्षामध्ये घेण्याची चडावड झालू होती आणि त्यामुळे थोडशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती, ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समजून घेतल त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला की कोणीही कुठल्याही पक्षातला म्हणजे प्रामुख्याने. महायुती मधले जे घटक पक्ष आहेत, आरपीआय आहे आठवले साहेबांचा, भारतीय जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे. आणि त्याचबरोबर अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घ्या घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही मंडळी बसून या बाबतीतला निर्णय घेतील परंतु सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे. कुणी कोणाला काही सुनवलेल नाही, काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्रीना विचारून होत नाही. काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरल. मला विरोध करण्यासाठी, मला विरोध करण्यासाठी आज बहिष्कार घालावा लागला. अद्वय हिरे म्हणतायत की मला विरोध करण्यासाठी म्हणून आज… नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय घेतलेला आहे .