Premanand Maharaj: आयुष्य सुखी हवंय? मग या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा

Premanand Maharaj: आयुष्य सुखी हवंय? मग या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा
Premanand Maharaj: आयुष्य सुखी हवंय? मग या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा


भजन, भोजन, खजिना आणि मैत्री या गोष्टी गुपित असाव्यात हे खरं आहे का, असा सवाल प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारला. त्यावर महाराजांनी भाविकांना मोठा सल्ला दिला. या चारही गोष्टीत खासगीपणा जपणे आवश्यक असल्याचे महाराज म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *