
इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एकही जहाज जाऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. तिथे काही तेल टँकर्सवर हल्ले झाले आहेत. पण इराणने भारताला मात्र सवलत दिली आहे. हे सर्व शक्य झालय, ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कूटनितीमुळे. जयशंकर यांच्याकडे भारताच्या परराष्ट्र सेवेचा दीर्घ अनुभव आहे.