
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला तरच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याला महत्त्व राहील. त्यामुळे भारताच्या सलामीच्या जोडीकडे लक्ष लागून होतं. कारण पहिल्या पाच सामन्यात निराशाजनक कामगिरी रहिली होती. पण झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने चांगली सुरूवात करून दिली. (Photo- BCCI Twitter)