पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..
गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील उसपिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहीलेस ऊस पिके नष्ठ होण्याची शक्यता आहे. पाटगाव विभागामध्ये १ जून २०२४ ते आजअखेर ६१०४…