Headlines
पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील उसपिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहीलेस ऊस पिके नष्ठ होण्याची शक्यता आहे. पाटगाव विभागामध्ये १ जून २०२४ ते आजअखेर ६१०४…

Read More