
भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोने ओळखले जाते. शुभ कार्याच्या वेळी अंगावर सोने घालण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोने ओळखले जाते. शुभ कार्याच्या वेळी अंगावर सोने घालण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.