
वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने कमाल केली. वैभवने या सामन्यात 52 धावा केल्या. त्याच्या खेळी आधारे रॉयल्सने हा सामना खिशात घातला. त्याची ही फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन पण आश्चर्यचकित झाला. त्याने BCCI ला सल्ला दिला आहे की, त्याला टीम इंडियामध्ये स्थान द्यावे.