Headlines

गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक

गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक
गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक


लग्नसमारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणतीही पार्टी असो, ‘हवा हवा ऐ हवा’ हे गाणे हमखास वाजायचे आणि उपस्थित मंडळी त्यावर मनमुराद नाचायची. या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते एखाद्या भारतीय गायकाने नाही तर पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक हसन जहांगीर यांनी गायले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *