
भारतातील दूरदर्शनचा काळ असा होता की, लोक टीव्हीवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहायचे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन नसलेल्या त्या काळात टीव्हीच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आजही अनेक मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत.

भारतातील दूरदर्शनचा काळ असा होता की, लोक टीव्हीवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहायचे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन नसलेल्या त्या काळात टीव्हीच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आजही अनेक मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत.