
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सोमवारी 20 एप्रिलपर्यंत 30 सामने खेळवण्यात आले. या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. मुंबईच्या या विजयाची काही खास वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्य ही तिलक वर्मा याच्याशी संबंधित आहेत. (Photo Credit: PTI)