
गुजरात टायटन्सने या हंगामात आठ सामने जिंकले असून, सात गोलंदाजांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले आहे, तर एका फलंदाजाला हा पुरस्कार मिळाला आहे. फलंदाजांमध्ये सामनावीराचा पुरस्कार कर्णधार शुबमन गिलला मिळाला आहे. त्याने केकेआरविरुद्ध 86 धावा करून विजयात योगदान दिलं होतं. (Photo: IPL/BCCI)