
जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात..