Headlines

Maha Mumbai Coverage

Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. Source link

Read More
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि अन्य पक्षांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष अद्याप महाविकास आघाडी तसेच इंडिया ब्लॉकचा सदस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले….

Read More
Sanjay Raut : पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! संजय राऊतांचा खोचक टोला

अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. सुनील तटकरेंनी शरद पवारांना मार्गदर्शन केल्याबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, तेच आता त्यांना सल्ले देत आहेत, असे राऊत म्हणाले. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वेगवेगळी विधाने येत आहेत. एका गटाने चर्चा झाल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने ती…

Read More
Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप

Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात सुंदर कोणतं नातं असेल तर ते नातं…

Read More
Vasai Virar Viral Video : धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल

Vasai Virar Viral Video : धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल

वसई-विरारमधून फळांवर गटारीचे पाणी शिंपडून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार येथील ग्लोबल सिटी नाक्यावर एका फळविक्रेत्याकडून हा गंभीर प्रकार घडत असल्याचे एका स्थानिक व्यक्तीच्या निदर्शनास आले. स्थानिक व्यक्तीने जेव्हा जाब विचारला, तेव्हा फळविक्रेत्याने गटारीचे पाणी बीएमसीचे (बृहन्मुंबई महानगरपालिका) पाणी असल्याचा खोटा दावा केला. व्हिडिओमध्ये, स्थानिक व्यक्ती फळविक्रेत्याला गटारीचे पाणी फळांवर का शिंपडत…

Read More
Sunil Tatkare : मला का व्हिलन केलं याची मला…; टीकेवरुन तटकरेंची प्रतिक्रिया

Sunil Tatkare : मला का व्हिलन केलं याची मला…; टीकेवरुन तटकरेंची प्रतिक्रिया

सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावरील टीकेला प्रत्युत्तर देताना, मला कशासाठी व्हिलन केले, याची मला पूर्ण माहिती आहे असे म्हटले आहे. काही प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली, याबद्दल ते उत्तर देऊ शकले नाहीत, असेही तटकरेंनी नमूद केले. आमचा नेता निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि पक्षाने नेता निवडल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या अनुमतीने शपथविधी पार पडला. यात…

Read More