विरार हादरलं! भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; खदान मालकावर संशय
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी भरदिवसा एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरात ही थरारक घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्माराम पाटील असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील…