News
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
मुंबई : बोरीवली पश्चिम येथील ‘झांसी की राणी’ तलावात (Lake) पोहायला गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. येथील झांसी की राणी पार्क बीएमसीच्या (BMC) देखरीतीत आहे, पण तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे, या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. अल्ताफ शेख आपल्या 3 मित्रांसह…
Supreme Court Upholds | Tardeo च्या Wellington Heights मधील 18 अवैध मजले रिकामे करण्याचे आदेश कायम
मुंबईतील Tardeo येथील Wellington Heights या इमारतीचे 18 मजले अवैध असल्याचा Supreme Court चा निर्णय कायम राहिला आहे. या मजल्यांवरील घरं रिकामी करण्याचे आदेश Court ने कायम ठेवले आहेत. इमारतीच्या 17 ते 34 व्या मजल्यावरील रहिवाशांना दोन आठवड्यात घरं रिकामी करण्याचे Supreme Court ने आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप…
मुंबईत कस्टम्स अधीक्षकानं मागितली 10 लाख रुपयांची लाच, सीबीआयकडून अटक
Mumbai Crime News : सीबीआयने मुंबईतील सहार येथील एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथील कस्टम्स अधीक्षकाला दहा लाख रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी अटक केली आहे. कन्साइनमेंट क्लिअरन्स करण्यासाठी कस्टम्स हाऊस एजंट फर्मकडून 10 लाखांची लाच मागितली होती. कन्साइनमेंटची सुलभ क्लिअरिंग सुनिश्चित करण्यासाठी सरकारी कर्मचारी असणारा आरोपी स्वतःसाठी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने आयात केलेल्या मालाच्या प्रति किलो 10…
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
1. आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर यांना अर्थ खाते मिळणारच, आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं https://tinyurl.com/yc7juyh6 5, 10 किंवा 15 कोटी कितीही रक्कम मागा,लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा, आपल्या बापाचं काय जातंय, शिरसाटांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक https://tinyurl.com/28zayz7j 2. उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? एकनाथ…
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, सरकारने त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडून कृषिखातं काढून घेतलं. त्यानंतर, कोकाटे यांना क्रीडा खात्याचे मंत्री केलं असून दत्तात्रय भरणेंना कृषिमंत्रीपदावर संधी देण्यात आली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा सरकारवर टीका होत आहे. विशेष म्हणजे…