लय भारी… मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 2 दिवसांच्या पावसात तानसा तलाव ओव्हरफ्लो
लय भारी… मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 2 दिवसांच्या पावसात तानसा तलाव ओव्हरफ्लो Source link
लय भारी… मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 2 दिवसांच्या पावसात तानसा तलाव ओव्हरफ्लो Source link
मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या ईडीच्या (ED) कारवाईवरुन विरोधक नेहमीच आक्रमक होताना दिसून येतात. कारण, ईडीची कारवाई केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर, आमदार, खासदारांवर आणि उद्योजकांवर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अनेकदा सोशल मीडियातून देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सरकारच्या आदेशानेच ईडी काम करत असल्याचे मिम्स आणि जोक्स व्हायरल झाल्याचं दिसून…
पती-पत्नी और वो… गुडियानं प्रियकर मोनूला हाताशी धरत नवऱ्याचा काटा काढला, दृश्यम स्टाईल मर्डरचा उलगडा Source link
पालघर : येथील बोईसर येथे राहणारी आदिवासी समाजाची आणि पी.एल. श्रॉफ कॉलेजमध्ये बीएससी आयटी (college) या विषयात शेवटच्या वर्षाला शिकणारी प्रियंका सुनील गिंबल हिला कॉलेजने शेवटच्या परीक्षेत बसण्यापासून रोखले होते. प्रियंका हिने अकरावी व बारावी इयत्तेमध्ये गणित विषय निवडला नव्हता असे असून सुद्धा कॉलेजने तिला बीएससी आयटी या विषयात प्रथम वर्षाला प्रवेश दिला होता. प्रथम…
Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे…
Maharashtra Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असताना आता राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून संपूर्ण कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. मुंबईला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढणार…