Headlines
20 वेळा नाकारलेलं गाणं, दिग्दर्शकही होते नाराज, उदित नारायण यांनी पत्नीचं ऐकलं अन्…

20 वेळा नाकारलेलं गाणं, दिग्दर्शकही होते नाराज, उदित नारायण यांनी पत्नीचं ऐकलं अन्…

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी प्रदर्शित होताच सुपरहिट ठरतात तर काही गाण्यांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. मात्र काही गाण्यांचा प्रवास याहूनही वेगळा असतो. सुरुवातीला नाकारले गेलेले एखादे गाणे पुढे जाऊन इतिहास घडवते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातील अजरामर गाणं 'उड जा काले…

Read More
POK : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा गेला? जाणून घ्या कसं झालं विभाजन ते

POK : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा गेला? जाणून घ्या कसं झालं विभाजन ते

POK : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा गेला? जाणून घ्या कसं झालं विभाजन तेImage Credit source: Getty Images काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे यात काही दुमत नाही. पण यापैकी काही भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आजही आहे. या भागाला पाकव्याप्त काश्मीर असं संबोधलं जातं. सध्या यात भागातील रावलकोटमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी पाकिस्तानच्या हुकूमशाहीला…

Read More
Pune Metro -3 चे नवे तंत्रज्ञान, ओएचई शिवाय धावणार सुसाट, शिवाजीनगर ते हिंजवडी हे दीड तासांचे अंतर अवघ्या इतक्या मिनिटांत

Pune Metro -3 चे नवे तंत्रज्ञान, ओएचई शिवाय धावणार सुसाट, शिवाजीनगर ते हिंजवडी हे दीड तासांचे अंतर अवघ्या इतक्या मिनिटांत

या नव्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना ट्रेनची जास्त वेळ पाहावी लागत नाही. ओव्हरहेड वायर तंत्रज्ञानाच्या तुलनेत ट्रेनच्या फेऱ्या वाढतात. पुणे मेट्रो लाईन -३ मुळे हिंजवाडा येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर सारखे महत्वाचे भाग जोडले जाणार आ Source link

Read More
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!

Womens Farmer Bill 2026 : पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गाव खेड्यात राबणाऱ्या महिलांवर कायम अन्याय होत आला. शेतात राबणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच पाहिले जात होते. राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांचा शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचेही प्रमाण कमी आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय…

Read More
मामा फक्त बिल मांडू नका… वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा; जयंत पाटलांचा कृषी मंत्र्यांना खोचक टोला

मामा फक्त बिल मांडू नका… वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा; जयंत पाटलांचा कृषी मंत्र्यांना खोचक टोला

राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं आहे. हे विधेयक मांडल्यानंतर दत्ता मामा भरणे यांनी विधेयकामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. राज्यातील महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारं हे विधेयक आहे. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. तसं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे, असं कृषी मंत्री मामा…

Read More
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप

Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात घडलेल्या मॅनहोल दुर्घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुमारे २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने अस्लम शेख…

Read More