Headlines
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त

मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त

इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. त्यानंतर सलग २२ दिवस युद्ध सुरु आहे. या युद्धाने इंधन आणि एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईला तोंड द्यावे लागत असताना आता मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नसल्याचे उघड झाले आहे. अलिकडेच एलपीजीच्या दरात ६० रुपये दर वाढ झाली आहे. स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी महाग झाले…

Read More
चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?

Ashok Kharat : भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भविष्यवेत्ता असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसे साधारण 100 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यानंतर या अशोक खरातचे हादरवून टाकणारे एक-एक…

Read More
इराणवर हल्ल्यासाठी भारताने अमेरिकेला आपला बेस दिला का? कोकणाचा उल्लेख, सरकारने काय म्हटलं?

इराणवर हल्ल्यासाठी भारताने अमेरिकेला आपला बेस दिला का? कोकणाचा उल्लेख, सरकारने काय म्हटलं?

अमेरिकने भारताकडे इराणवर हल्ला करण्यासाठी सैन्य मदत मागितली आहे, अशी सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. त्यावर आता भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून करण्यात येत असलेला हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियाच्या पोस्टवरील हा दावा खोटा आणि कपोलकल्पित असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना अशा पोस्टपासून…

Read More
दक्षिणा म्हणून 1 रूपयाचे नाणं का दिले जाते?

दक्षिणा म्हणून 1 रूपयाचे नाणं का दिले जाते?

दक्षिणा किंवा शगुन देताना एक रुपयाचे नाणे दिले जाते. सुंदर पद्धतीने डिझाइन केलेल्या लिफाफ्याच्या कोपऱ्यात नजर टाकली तर त्या लिफाफ्याला चिकटलेले एक रुपयाचे चकचकीत नाणे दिसेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आत 10, 20, 50, 100, 200, 500 ची नोट असते तेव्हा बाहेरून त्या लहान नाण्याचे काय महत्त्व असते? गुरुजी म्हणतात की…

Read More
शुक्राच्या बदलत्या चालीमुळे या राशींचं नशीब चमकणार….!

शुक्राच्या बदलत्या चालीमुळे या राशींचं नशीब चमकणार….!

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो, कारण त्याची चाल सर्व 12 राशींच्या जातकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ मार्गाने परिणाम करते. शुक्र वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतो. यालाच शुक्राचे संक्रमण किंवा त्याचा वेग बदलणे असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, समृद्धी, विवाह आणि समृद्धीचे कारण मानले गेले आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र प्रबळ…

Read More
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याची चौकशी एसआयटीचे पथक करत आहे. आता अशोक खरात याला त्याच्या घरातून पोलिसांनी कसे उचलले याचा घटनाक्रम उघडकीस आला आहे. भोंदूबाबा खरात याच्या विरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांच्या हालचालींना वेग आला. फियार्दी खरात विरोधात तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल देताच…

Read More