सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण फिरायला जातात. कुठेतरी दूर फिरायला जायचं म्हणजे लोक आपाल्या वाहनांनी प्रवास करतात. परंतु आता फिरायला किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही प्रवाशांसाठी हा खूपच दुर्दैवी ठरला आहे. कारण रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. लातूर, नाशिक, सिंधुदर्ग, नवी मुंबई अशा ठिकाणी भयानक अपघात झाले…