
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला रविवारी 21 जून रोजी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र आता भारतासाठी जर तरचं समीकरण तयार झालं आहे. तर भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव शुभसंकेत मानला जात आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)