
मात्र अचानक दोघांचे नाते तुटले. ब्रेकअपनंतर दिव्यांकाचे जग पूर्णपणे कोलमडले होते. तिने एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले, “मी प्रेमात इतकी वेडी झाले होते की, शरदला परत मिळवण्यासाठी मी सर्व सीमा ओलांडल्या. मला वाटायचे की, त्याच्यावर कोणीतरी काळा जादू केली आहे. त्याला वाचवण्यासाठी आणि माझ्याकडे परत आणण्यासाठी मी भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या मार्गानेही जायला तयार होते.”