40 विद्यार्थ्यांनी भरलेली बस, थेट विहिरीजवळ जाऊन…पुण्यात स्कुल बससोबत भयंकर घडलं!
काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. प्रवासी बसलेले पिकअप थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. असे असतानाच आता पुण्यात स्कूल बससोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये एकूण 40 विद्याथी होते. विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस विहिरीच्या कठड्यावर अडकली आहे….